अमळनेर (प्रतिनिधी) बाहेर जाऊन येतो असे सांगून तरुण बेपत्ता झाल्याची घटना तालुक्यातील सोनखेडी येथे घडली. याप्रकारणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील सोनखेडी येथून मच्छिन्द्र भाईदास मालचे वय ३३ हा २५ रोजी दुपारी २ वाजता बाहेर जाऊन येतो असे सांगून बेपत्ता झाला आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.
Read Next
18 hours ago
करणखेडा येथे तलाठी नियुक्त न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा
18 hours ago
गुलालाची उधळणकरीत ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप
18 hours ago
मिरवणुकीत विघ्न आणणाऱ्या आरोपीच्या अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
18 hours ago
राजे शिवाजी गणेश उत्सव मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद
18 hours ago
मजुरांची भांडे वाटप यंत्रणा कोलमडल्याने महिला तीन दिवसांपासून मुक्कामी
18 hours ago
शांतीदूतांमुळे अमळनेरला यंदा ‘श्रीं’चे झाले विसर्जन शांततेत!
3 days ago
मामाच्या गावाहून घरी येताना मुडी प्र. डांगरी येथील तरुणाने तापी नदीत आत्महत्या
3 days ago
प्रताप कॉलेजात अमळनेर तालुका कुस्तीगीर संघची निवड चाचणी स्पर्धा रंगली
3 days ago
गणेश विसर्जन मिरवणूक मिरवणुकीवर हॅन्डी कॅमेरे आणि दोन ड्रोन कॅमेऱ्यांची राहणार नजर
3 days ago
महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हा मानद अध्यक्षपदी विजय माळी यांची निवड
Related Articles
Check Also
Close